Tuesday, 04 November 2025

ताज्या बातम्या:

विशेष मुलाखत (व्हिडीओ)

सर्व पहा

नवनवीन लेख

सर्व पहा
लेख

वाचाल तर वाचाल

वाचनाने वैचारिक प्रगल्भता येते आणि जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते. वाचन हे केवळ पुस्तकांचे नसून विविध प्रकारचे असते, जसे माणसे, निसर्ग, आपला परिसर, कार्यक्षेत्र आणि जो असे सर्व प्रकारचे वाचन करण्यास शिकतो, तो तर्कशुद्ध पद्धतीने जीवन जगू शकतो. दैनंदिन जीवनात येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणी सोडवताना आपल्याला किती विचार करावा लागतो. यासाठीही अभ्यास आणि अनुभव आपल्या गाठीशी असावा लागतो. त्यातूनच योग्य गोष्टींची सांगड घालत आपण अचूक निर्णय घेऊ शकतो. कारण वाचन आणि अभ्यासानेच आपल्यात बुद्धी, विचार आणि निर्णयक्षमता वाढीस लागत असते.

वाचक प्रतिक्रिया

Sign up for the Newsletter

Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.