अमित ठाकरे यांच्यासह ४० मनसैनिकांवर गुन्हा दाखल; नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले
नवा सजीव जन्माला घालणे आपल्या हातात नाही. असे असताना एखाद्याच्या मरणावर टपणे योग्य आहे का, याचा प्रत्येकाने तारतम्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी आयुष्य दीडशे वर्षापर्यंत वाढवण्यासाठीचे संशोधन पाश्चिमात्य देशात सुरू आहे. त्याला जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा येईल, पण मानवाला अद्यापही मृत्यूवर मात करता आलेली नाही. असे असताना जिवंत माणसाला मारून टाकण्याचे काम समाज माध्यमांत दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही खरे तर विकृती असते.
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.