Monday, 17 November 2025

ताज्या बातम्या:

विशेष मुलाखत (व्हिडीओ)

सर्व पहा

नवनवीन लेख

सर्व पहा
लेख

दुसऱ्याच्या मरणावर टपलेली गिधाडे

नवा सजीव जन्माला घालणे आपल्या हातात नाही. असे असताना एखाद्याच्या मरणावर टपणे योग्य आहे का, याचा प्रत्येकाने तारतम्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी आयुष्य दीडशे वर्षापर्यंत वाढवण्यासाठीचे संशोधन पाश्चिमात्य देशात सुरू आहे. त्याला जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा येईल, पण मानवाला अद्यापही मृत्यूवर मात करता आलेली नाही. असे असताना जिवंत माणसाला मारून टाकण्याचे काम समाज माध्यमांत दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही खरे तर विकृती असते.

वाचक प्रतिक्रिया

Sign up for the Newsletter

Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.