Sunday, 22 June 2025

ताज्या बातम्या:

विशेष मुलाखत (व्हिडीओ)

सर्व पहा

नवनवीन लेख

सर्व पहा
लेख

किल्ले राजगड स्वछता

 ६ जून रोजी शिव राजाभिषेक सोहळ्यास आलेले लोकांकडून पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, चहाचे कप व नाष्ट्याच्या डिशेस, कागदी पत्रावळी, प्लास्टीक पिशव्या ई. चा काही टनामध्ये कचरा केला जातो. हा कचरा तसाच पडुन राहिल्यास त्याची पावसाळ्यात गडावर दुर्गंधी होऊ शकते. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून गतवर्षी पासून विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग राष्ट्रीय सेवा योजना सेलच्या सहकार्याने महाविद्यालयीन सुट्टयांच्या काळात रायगडावर प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

वाचक प्रतिक्रिया

Sign up for the Newsletter

Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.