देशात कोणत्याच राज्याचे राष्ट्रगीतासारखे राज्य गीत नाही, आहे ते फक्त आपल्या राज्याचे, असे असूनदेखील आपली अवस्था आज संयुक्त महाराष्ट्र लढाई..जिंकून देखील पुढे काय? असे मोठे प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे. मराठी प्रेमी आणि भाषिकहो, मराठी भाषा रुजवण्यासाठी आणि मराठी साहित्य वाढ होण्यासाठी वाचक यांनी हातभार लावत, ती कशी वृध्दींगत होईल हा विचार केला पाहिजे. काही कामे शक्तीपेक्षा सहनशक्तीने होतात, हे ध्यानात ठेवून, तलवार, लेखणी म्यानात असली तरी संयुक्त महाराष्ट्र लढाई एक वैचारिक लढा हा राष्ट्रधर्म म्हणून सिद्ध करण्यासाठी आपण तयार राहू या. मात्र दिवस सतर्क राहण्याचे आहेत, आपणास कामधंदा हा परंपरा आणि पिढीनुसार चालणारा न वाटता, जिथे पैसा मिळेल तिथे आपण घुसले पाहिजे.
सायबर गुन्हेगारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन, कंबोडियापर्यंत
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.