जलबचतीच्या दृष्टीने ‘नमुंमपा'चा निर्णय; बिल्डर, उद्योजकांना आवाहन
पूर्वी वृद्धाश्रम म्हटलं की गरीब बिचारी म्हातारी माणसं....घरी नको म्हणून ईथे आलेली..किंवा आणून सोडलेली...असंच मनात येतं असे.. आता मात्र समाज बदलत आहे. तशी परिस्थितीपण बदललेली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे वृद्ध माणसांना घराबाहेर राहावे लागत आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या संस्था निघत आहेत. त्यांना केअर सेंटर असे नांव दिले जातं आहे आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळतात. ते आनंदी कसे राहतील हे पण बघतात.
‘सीईआयआर पोर्टल'द्वारे विविध राज्यातून २५ लाखांचे मोबाईल हस्तगत
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.