‘भारतीय जनता पार्टी'ने ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी केली आहे
लोकांच्या खऱ्या गरजा म्हणजे, रोटी, कपडा, मकान, शुध्द पाणी, चांगले शिक्षण, शुध्द हवा, म्हणजेच प्रदुषणमुक्त शहरे, नद्यांचे पाणी व शुध्द हवेसाठी पर्यावरणच्या माध्यमातून ‘वनीकरण' पण गेली अनेक वर्षे या सर्व बाबींकडे सरकारचे व नेत्यांचे लक्षच नाही. दरवर्षी प्रदुषणाने व विषारी पाण्यामुळे, विषारी दारूमुळे अनेकांचे प्राण गेले. मात्र प्रशासन व सरकारे आपल्याच मस्तीत जगत आहेत व लोकांचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आचारसंहिता पथकाकडून वाहनातून बेकायदेशीररित्या नेली जाणारी रोकड पकडण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.